हातात घेऊनी हात, तव मिठीत मी विरघळले, तू ओठ चुंबीले तेव्हा, प्रीतिस धुमारे फुटले. प्रेमाच्या गर्द वनांत, मी तुझ्यासवे भरकटले, तव स्नेहचांदण्याच्या, वर्षावी चिंब मी
उन्हं कलली तसे आम्ही सारे शिरप्याच्या मागोमाग परतीच्या वाटेला लागलो. आमच्या कळपाचा आधार असलेला वाघ्या पुढे जाऊन रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करून पुन्हा शिरप्याच्या पायात
जो वक़्त बीत गया.. वो गुज़र क्यूँ नहीं जाता … ! हे शब्द नक्की कोणाच्या डोक्यातून आले हे मला माहिती नाही पण आज सकाळी सकाळी
कुठल्याशा रविवारची एक निवांत सकाळ, अंथरुणातून उठण्यापासून साऱ्यालाच एक निवांतपणाची किनार होती. सकाळच्या कॉफीबरोबर कुठलेसे पुस्तक वाचावे म्हणून मी माझ्या पुस्तकांच्या खाणांवर नजर फिरवत होतो.
लपवले जे आहे मनाच्या तळाशी, कितीदा उफाळून येई किनारी, आंदोलती वादळे जरी अतरंगी, चेहेऱ्यावरी स्तब्धतेचा मुखवटा…. दिसामागुनी दिवस जाती निघूनी, तरी वादळे नाही शमली जराही,
सोशल मिडिया म्हणजे नं वेगवेगळ्या तऱ्हेवाईक खुळांच शेतच आहे. दर आठ पंधरा दिवसांनी काही न काही नवीन खूळ निघतं. मग ते तुमचं प्रोफाईल पिक्चर कुठल्याशा