आहिस्ता आहिस्ता…

तसं पाहिलं तर दोनच दिवस आधी त्यांची भेट झाली होती. पण अगदीच थोडा वेळ. आणि कित्येक महिन्यांनी भेटणाऱ्या दोन खास मित्र-मैत्रिणीला तो कसा काय पुरेसा…

सोबत

  “सोबतीने चाललेला प्रवास अशा एका वळणावर येतो की वाटा वेगळ्या होतात. क्षणात सोबत सुटते, अंतर झपाट्याने वाढायला लागते. प्रत्येक क्षण एक हुरहुर लावतो. त्याचबरोबर…

चंपा

शांत रम्य संध्याकाळ होती, गार वारा वाहत होता. मी असाच शेताच्या बांधावरून चालत होतो. सारंकाही कसं शांत आणि सुरळीत होता. आल्हाददायक. तरीही मन थाऱ्यावर नव्हतं…

गुज

“मनातल्या मनात खरं तर किती वेळा याची प्रॅक्टिस केली होती. पण आयत्या वेळी घोळ व्हायचा तो झालाच. ऐन वेळी मनाची पाटी साफ कोरी कशी होते…