Adi's Journal

Pieces of my thourhgs

सामाजिक उत्क्रांति: आगीचा वापर, शेती अणि औद्योगिक क्रांति..

आत्ताच फेसबुकवर भटकता भटकता शेतीच्या उगम कधी झाला असेल यावर एक पोस्ट बघितली आणि अचानक काही महिन्यांपूर्वी वाचनात आलेल्या एका लेखाची आठवण झाली. एकूणच मानवाच्या

सुट्टी

सुट्टी म्हटलं की सगळ्यांना आठवत ती शाळेतली सुट्टी, मग ती मे महिन्याची उन्हाळी सुट्टी असो किंवा दिवाळीअसो. अर्थात दोन्ही सुट्ट्या तशा वेगळ्याच. दोन्हींचे आनंद वेगळे,

थोडे आत डोकवा

सगळीकडे विद्वेषाचे बीज पसरते आहे. जो तो दुसर्याला “याचा आपल्याला धोका आहे” अशाच नजरेने बघतोय. यावर एक अंतर्मुख करणारा उतारा.

तव आठवणींच्या संगे, कित्येक रात्री सरल्या. तव विरहाने हृदयावर, बघ कट्यारी चालल्या || तुझी संकेताची खुण, मनोमानी ती पटली, त्याक्षणी रे मनात, लक्ष कळ्या उमलल्या

नातं: हळुवार फूललेल

नात्याला नाव द्यायलाच हवे का? आणि खास करून हे नक्की काय याची स्वतःलाच खात्री नसतांना केवळ कोणा दुसऱ्यासाठी नाव द्यायलाच हवे म्हणून घाई करणे योग्य आहे ?

View More