Author: Adi Sathe

  • India in Slow Motion

    India in Slow Motion

    Being in BBC covering India first and entire South Asia later, Mark Tully witnessed journey of free India. Mark Tully got eminent style to get details about story. He describes event so lively as if we are present there when it’s occurring. Mark got the nerve of Indian culture. Mark tries to bring very uncommon but deeply humane portrait of India with help of wide range of incidents happened in India after independence. Sometime this portrait shows humorous shades while somewhere it become very provocative, on one point it become very promising about future but immediate next it comes with setback of unfortunate present.

    This book is collection of his essays focusing on very wide range of events took place in India in Mark’s days in BBC. Being in India for so long time Mark feels India as his home and cares for bright future of this country. Mark has narrated very wide range of subjects in all these essays. Right from Ayodhya issue in “The Reinvention of Rama” to child labor issue in Mirzapur carpet Industry. In other essay, he tries to put light on Sufism.

    Going to the political aspects he tries to keep hopes alive by sharing CM Chandrababau Naidu’s IT revolution in “Creating Cyberabad”, on the other hand his interview with irritated Farukh Abdulla in his essay about Kashmir. Dealing with weed of corruption, Mark narrates Tehelka Case in “Corruption from Top to Tail”. While talking about innovations and dedicated work of men in Gujrat dealing with water scarcity in drought prone areas.

    Even Mark being British we can find some warmth for India as he shows interest in wellbeing of this country. He has spent almost all of his youth in India covering all major events for BBC. This wide experience and wisdom is available for readers in his essays collected in form of this book.

    Name of Book: India in Slow Motion

    Author: Mark Tully

    Publisher: Penguin India

    Publication year: 2003

    Pages: 320

    ISBN: 0143030477

    Price: ₹ 350

  • Raavi Paar

    Raavi Paar

    Stories are most close to everyone in this world; whether he is in America or India, Rich or poor. Stories don’t divide people. Since childhood stories keep walking with you. The way they are told that you feel yourself at center of it. Till the end of story you are so involved that you smiles when character smiles, cry with him/her. You struggle with him. These story tellers have the blessings from god to keep you with him till their last word. Fortunately India is blessed with such eminent story teller; whose command over language cannot be challenged. His Urdu is so fascinating as if he is the creator of language. Who travels in all the forms of literature yet he is famous for his shairee and stories. Yes, you got him correctly. The one and only – Gulzar Sahib.
    Raavi Paar and Other stories is just perfect blend of stories which takes you on journey in the past, across the India. Sometimes even in Europe. It comes with sorrows and fear in mind of people fleeing from Pakistan on partition, on the other page it tells the story of mother remembering her youth when she thinks about her daughter. Lekha jokha tells about missjudging the peson’s view about career of his would be daughter in law and on the other hand ‘lekin?’ touches the misterious flavour. Once Gulzar tells story about michel angelo’s face hunt for Judas which concludes with bitter truth of changed man along time.
    Seriously we get so engrossed with his stories that time get forgotten and pages kept turning till we reach the end of book. Even after finishing book, Dalia, Seema, Bimal Da, Iqbal Singh, T.K. keep coming in mind.

    Name of Book: Gulzar’s Raavi Paar and Other Stories
    Author: Gulzar
    Translation: Various
    Publisher: Rupa
    Pages: 196
    ISBN: 978-81-291-1013-8
    Price: ₹ 195

  • जहांकी रीत

    इस जहांकी रीत कितनी बेगानी
    मगर है तो ये बहोतही पुरानी
    कूच बोलू तो सब कहे चूप हो जा,
    खामोश को पुछे उसकी कहानी …

  • कोणीच दोषी नाही बघ…..

    इतके दिवस यावर काही लिहिण्याचं टाळत होतो. प्रत्येक जण लिहितोच आहे. पण आता राहवत नाही. अत्यंत बिकट अवस्था असलेल्या शरीरानी अखेर साथ सोडली आणि ती देवाघरी गेली. मी तर म्हणीन सुटली. कित्येक वर्ष भिजत पडलेल्या इतर खटल्यांसारखा हिचाही खटला पडून राहणार. तब्येत सुधारली असती तरी तिच्या वाट्याला सामान्य जगणं आला असतं? “७ च्या आत घरात”ला अनुत्तरीत प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तिच्या मित्रांनीच कशाला कुटुंबियांनी तरी स्वीकारली असती तिला? त्यांचा तरी काय दोष. सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला लावणाऱ्यांचे वंशज आम्ही. कसे स्वीकारणार तिला? इथे तर उघड उघड बलात्कार झालाय. अग्निपारीक्षेचाही संबंध येत नाही. परकीय आक्रमणांच्या वेळी बलात्कार करून बाटवलेल्या स्त्रियांना स्वीकारले नाही तर या एकट्या मुलीला कोणी स्वीकारले असते?

    ताई, सुटलीस बघ सगळ्या यातनांमधून. हे लोक खटला तरी काय चालवणार. आधीच्या खटल्यांचा तरी कुठे निकाल लावलाय. वर्षानुवर्ष तसेच पडलेत. ते नराधम निसर्गदत्त मृत्यूच सुख उपभोगून मारणार. तुझ्या शीलाला हात लावण्याचा अपराध करणारेही बहुदा याच सुखाचा उपभोग घेतील बघ. वर गेली आहेस, तिथेच बघ काही होतं का. किमान इथून हे मेले कि तिथे तरी योग्य शिक्षा होऊ दे त्यांना. इथून गेलीस आणि वाचलीस बघ स्वतःच्या स्त्रीत्वाची लाज वाटेल अश्या प्रश्नोत्तारांपासून. त्यांचे प्रश्न ऐकून पण तू विचार केला असतात अत्त्याचार सहन करून गप्प बसलो असतो तर कदाचित कमी त्रास झाला असता. वकिलांचा पण दोष नाहीईये बघ त्यात. १०० अपराधी सुटले तरी चालते त्यांना पण तो १ निरपराध फासावर जाता कामा नये. (अर्थात त्यांनी शिक्षा दिली तरी ती रद्द करायला वर बसलेलेच असतात.)

    सुरवातीला तुला वाटलं असेल चला प्रसारमाध्यमे तरी आपल्या बाजूनी उभी आहेत. पण लवकरच तुझा भ्रमनिरास झाला असता. तुझ्यावरच्या अत्त्याचारांचा त्यांनी TRP केला असता. १०० वेळा प्रत्येकानी येऊन तुला, तुझ्या घरच्यांना विचारला असतं, “ये सब आपके साथ हुवा; तो आपको कैसा लाग रहा है?” “तुला बोललं पाहिजे, तुझ्या भावना नक्की कळल्या पाहिजेत. नक्की तुला काय वाटतं.” “जरा details मे बता सकते हो exactly आपके साथ क्या क्या हुवा.” जो मित्र तुझ्या मदतीला उभा ठाकला होता, ज्यांनी तुझ्यासाठी बेदम मार खाल्ला त्याला पण विचारायला कमी केलं नसतं; “आपकी दोस्त के साथ ये सब हुवा है तो आज आप कैसा मेहसूस करते है?” अरे नालायाकांनो तुम्हाला काही लाज? ज्या बिचाऱ्याच्या मनाला तिला वाचवता न आल्याबद्दल असंख्य वेदना होत असतील, जो कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही, त्याला काय विचारताय. तुझा TRP झाला नाही वाचलीस बघ तू.

    हजारोंचा जमाव आला तुझ्या मदतीसाठी धावून, काळे कपडे, काळ्या फिती, काळे फोटो की असेल नसेल ते सगळं काळं करून आले. अरे लोकांनो पण तुमची मनं काळी झालीत त्याच काय करणार आहात? निषेध मोर्च्यावरून घरी जाताना दिसलीच एखादी फटाकडी पोरगी कि माना मोडेपर्यंत तोंड उघडी टाकून लाळ गाळत बघत बसणार. अचकट विचकट टीका टिपण्णी करणार. थोडी लाज वाटू द्या रे. अर्थात तुमचा दोष नाहीच तो. वर्षानुवर्ष तुमच्या आदर्श सिनेकालावान्तांकडून तेच बघताय. शिरीष कणेकरांनी एकदम बरोबर सांगून ठेवलाय की. जणू पुढचे सारे आयुष्य सुखाचे जावे म्हणून आपला एक संकेतिक चिन्ह म्हणून चित्रपटात अतीप्रसंग दाखवतात. अरे पण का? हि विकृती का दाखवावी लागते तुम्हाला?

    ते जाऊदे हो. आता तर नट्याच कपडे फेडायला अधिक उत्सुक असतात. मुळात फेडायला अंगावर आधी असतंच कितीसं. वीतभर कपडे पण नकोसे होतात. चित्रपटाच्या कथा ऐकतानाच विचारतात, बेडसीन न किसिंग सीन किती ते सांगा. मग माझी किंमत सांगते. अर्थात नट नट्यांचा तरी त्यात फारसं दोष नाहीचे. वास्तववादी चित्रपटांची मागणी प्रेक्षक करतात या नावाखाली निर्माते पण तेच बनवतात हो. मला खरच सांगा भारतातल्या कोणत्या शहरांमध्ये बायका वितभर कपड्यांच्या तुकड्यांवर फिरतात. एकावेळी ५-५ पुरुषांबरोबर संबंध ठेवतात? अर्थात परत दोष न निर्मात्यांचा न प्रेक्षकांचा. प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. निर्माते म्हणतात प्रेक्षक मागतो, प्रेक्षक म्हणतात निर्माता दाखवतो.

    तुझ्या तब्येतीची चौकशी करायला झाडून सगळ्या नेत्यांनी या न त्या प्रकारे हजेरी लावली. आजिबात विश्वास ठेऊ नकोस त्यांच्यावर. २६० लोकनेते कोणाची तरी तुझ्यासारखीच अवस्था केलेली असूनही त्या खुर्च्यामध्ये जाऊन बसलेत. ढोंगी लोकांना लाजा पण वाटत नाहीत. उघड उघड यादी देतात आमच्यावर असलेले गुन्हे म्हणून. द्यावीच लागते म्हणा त्यांना. निवडणूक आयोगाचा नियमच आहे. पण असा नियम करणार नाहीत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना निवडणूक नाही. शेवटी जगाचा नियम आहे. जोवर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर आम्ही निरपराध असतो. त्या नेत्यांचा पण दोष नाहीचे. हे सगळे गुन्हे केल्याशिवाय त्यांना कोणी तिकीटच देत नाही ग निवडणूक लढवायला. नेता होण्याची एन्ट्रन्स टेस्ट आहे असंच म्हण न हवं तर.

    कोणाकोणाचे दोष नाही याची यादी तरी तू नी मी किती मोठी करत बसणार? तसा तुला स्वसंरक्षण जमलं नाही यात तुझाही दोष नाहीये आणि मी इथे यादी करत बसण्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही यांत माझाही काहीच दोष नाहीये.

  • क्यू खो गये हो

    क्यू खो गये हो तुम अपनेही खयालोमे,

    तुम ना रहो गुमसुम इस हसीन शाममे ।।

     

    देखो सारी वादी धुंदला रही है,

    असमापर ये घटा छा रही है,

    मेहकती हवा भी अब चल रही है,

    क्यू न भरलो तुम इसे सांसमे ।।

     

    ये पंछीभी गुनगुना रहे है,

    शाखोंपे पत्ते डोलने लगे है,

    सारी दुनिया मे एक ताल है,

    चल मिलाए कदम उसी तालमे।।

  • गुंता

    डोळ्यासमोर झाला गुंता सोडवण्या मी बसले
    कळालेच ना कुठे कधी कशात काय गुंतले.

    लक्ष गोष्टी त्या एका वेळी अशा कशा सुरु झाल्या
    गुंताण्यासाठीच जणू की इथे त्या एकत्र आल्या

    काही केल्या उमजत नव्हते काय आधी उकलावे
    एक गाठ सोडवताना दुसरीने अधिकच गुंतावे.

    हळूच अचानक एखादी ती गाठ मोकळी व्हावी
    गुंता सुटण्याची मग चिंन्हे लख्खपणे उजळावी.